My Blog
Friday, 30 March 2012
केन्द्र शासन दुबळे झाले असुन, त्याची विविध संघटनांवरिल पकड ढीली पडत चालली आहे. संरक्षण विषयक पत्र लीक होने हे त्याचेच प्रतिक आहे, विविध ठिकाणि होणारे संप हे सुद्धा त्याचेच निदर्शक आहे. देशात स्थित्यंतर आवश्यक आहे.
Newer Posts
Home
Subscribe to:
Comments (Atom)